माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा योग येऊन गेला - छगन भुजबळ
On जात निहाय जनगणना
- महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर आम्ही अनेक मुद्द्यावर रॅली केल्या
- संपूर्ण देशात या रॅली झाल्या त्यात आमची पहिली मागणी होती की जातनिहाय जनगणना करा
- स्वातंत्र्य मिळाल्यावर जनगणना झाली मात्र जातनिहाय जनगणना झाली नाही
- 52 टक्के ओबीसी समाज आहे म्हणून आम्हाला 27 टक्के आरक्षण मिळाले
- कोर्टात जाऊन अनेकजण यांची संख्या किती आहे असे प्रश्न उपस्थित करण्यात केले
- शिक्षण, नोकरी आणि राजकारण यासाठी आरक्षण आहे
- यासाठी आमची लढाई सुरू होती
- नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेवटी हा निर्णय घेतला आम्ही त्यांचे आभार मानतो
- जनगणना मुळे निवडणुका लांबणार असे मला वाटत नाही
On मुख्यमंत्री योग
- संजय राऊत म्हणाले ते बरोबर आहे माझ्या आयुष्यातील दोन ते तीन वेळा योग्य होता तो गेला
- काँग्रेस मधून जाताना देखील तुम्ही जाऊ नका तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे सांगितले होते तरी पण मी शरद पवार यांच्या सोबत गेलो
- सगळ्यांनी इच्छा धरायला हरकत नाही"
- राजकारणात सगळेजण अपेक्षा घेऊन येतात, मेहनत करा योग्य वेळ येईल
On अबू आजमी
- काश्मीर चे मुख्यमंत्री काय म्हणाले ते पहा
- श्रीनगर पासून पहलगाम पर्यंत आम्ही हिंदुस्तानी आहोत असे मोर्चा निघाले
On माजी मुख्यमंत्री सत्कार
- काही काम असल्यामुळे ते येऊ शकत नसतील
- राजकीय कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जाऊ शकणार नाही असे काही जणांनी सांगितले आहे
On जिल्हा बँक
- दीड वर्षांपूर्वी याबाबत बैठक झाली,बँक वाचवण्यासाठी प्रशासक नेमण्यात आले
- निवडणुका नको असे सांगून प्रशासक नेमून बँकेला आर्थिक अडचणीतुन बाहेर काढण्याचा निर्णय झाला
- वसुली थांबवा असे सांगण्यात येत आहे
- अशा निर्णयामुळे बँक बंद होऊन जाईल
On संजय राऊत शरद पवार टीका
- शरद पवार यांचा आयुष्य राजकारणात गेलंय
- संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे
- कुणाचं कधी राजीनामा मागायचा त्यांना हे माहिती आहे
- सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचं म्हणजे सैन्याच्या मागे उभं राहणं असा अर्थ होतो
On लाडकी बहीण
- दलित आणि आदिवासी यांच्यासाठी वेगळे फंड असतात
- इकडून तिकडून गोळा करून पूर्तता करण्यात येत आहे
- हळूहळू जसा राज्याचा उत्पन्न वाढेल तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र फंड उभा राहील
On cwc मागणी
- देशासमोर एकच प्रश्न आहे पहलगाम हल्ला विरोधात काय कारवाई करणार
On नाशिक जिल्हा नाव 100 दिवस
- शहरात अधिकारी काम करतात पालकमंत्री नसल्यामुळे नाशिक जिल्ह्याचे नाव आले नाही अस मला वाटत नाही
- काही अधिकारी काम करत नाहीत आणि काहींना तरी त्यांचे कर्तव्य माहितीच नाही
- असे अधिकारी इथे आणून बसवले आहेत
- 17 हजार कोटी रुपयांचे आराखडा तयार केला कोण देणार एवढे पैसे
- आता रिंग रोड करणार असे सांगतायत 2 वर्ष राहिले आहेत फक्त कुंभसाठी
- गोदावरी नदी स्वच्छ करावी इतके काम तरी मनपाने करावे