संविधानातील सगळ्या मूल्यांना बाजूला टाकण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे - हर्षवर्धन सपकाळ
- फुले दाम्पत्याने समतेची ज्योत तेवत ठेवण्याचे काम केलं
- सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आता आवश्यकता आहे
- फुले दाम्पत्याच्या विरोधात जी प्रवृत्ती लढली ती प्रवृत्ती आता पुन्हा डोकं वर काढत आहे
- संविधानातील सगळ्या मूल्यांना बाजूला टाकण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे
- मंत्री महोदयांनी सांगितलं की, आधी असं होतं होत. आता असं होत नाही
- पण शाळा जे काही बंद पडत आहेत, महिलांवर जे अत्याचार होत आहेत, याला त्यांनी बगल दिली
- अत्याचार तेव्हा जे होत होते ते कोणत्या विचारसणीमुळे होत होते
- या स्वयंसेवक संघाच्या Bunch of thought या पुस्तकामध्ये या विचारसरणीचा उल्लेख आहे
- भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे Bunch of thought