जो पर्यंत शेतकऱ्याचा साताबारा कोरा होत नाही तो वर आम्ही शांत बसणार नाही - राजू शेट्टी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जो पर्यंत शेतकऱ्याचा साताबारा कोरा होत नाही तो वर आम्ही शांत बसणार नाही - राजू शेट्टी

LOKSANDESH  NEWS 


         जो पर्यंत शेतकऱ्याचा साताबारा कोरा होत नाही तो वर आम्ही शांत बसणार नाही - राजू शेट्टी 


- महायुतीच्या नेत्याने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण ते आता ते करत नाही आहे

- शेतकऱ्याची अवस्था महाराष्टात दयनीय आहे

- सोयाबीन चे हमीबाव 4000

- सगळ्या पिकाची परिस्थिती बिकट आहे

- आश्वासन पूर्ण करता येत नाही तर आश्वासन दिले का?

- अवकाळी पावसामुळे अनेक गोष्टीचे नुकसान झाले आहे

त्याचे पंचनामे झाले नाही

- एकूणच या सरकारचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे

- आमचे आंदोलन चालूच आहे

- महायुतीचे मंत्री ग्रामीण भागात फिरतील तेव्हा त्यांना आम्ही जाब विचारू

- आम्ही गप्प बसणार नाही

- शक्तिपीठ महामार्ग मध्ये पन्नास हजार कोटीचा घोटाळा झाला आहे

- 1956 कायद्यानुसार सक्तीचे जमीन खरेदी होणार आहे

- पर्यावरणाचे वाटोळे होणार आहे

- आधीच महापुराच्या विळख्यात सापडलेला सांगली कोल्हापूर अजून नुकसान होणार

ऑन पंकजा मुंडे भेट

- जे सत्तेवर असतात त्यांना भेटावं लागत



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.