ठाणे रेल्वे स्टेशनवर अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेचे आंदोलन
- दोन दिवसांपूर्वी माझ्या फेसबुकवर एका महिलेने कमेंट केली होती. प्रचंड पाऊस आहे, प्रथम क्रमांक पाचवर जेव्हा आम्ही ट्रेन पकडतो आणि चढतो तेव्हा त्या ठिकाणी वरती शेड नाही आहे. त्यामुळे महिलांना भिजत जावं लागतं
- छत्री उघडू शकत नाही. कारण मोठ्या प्रमाणात गर्दी असते
- यासाठी पाहणी दौरा केला
- पावसाळा सुरू झालेला आहे
- ठाणे स्टेशन हे महत्त्वाचे आहे
- तीनशे ते चारशे मीटर या ठिकाणी छत लावलं गेलं नाही
- या स्टेशनची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे
- स्टेशन परिसरामधील वेगवेगळ्या पलटावरचे पत्रे तुटले आहेत, शौचालय बंद आहेत
- या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे आंदोलन आहे
- चार दिवसात बदल झाला नाही तर तीव्र आंदोलन होईल
- जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल, तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे
ON नारायण राणे
- मग कशाला दखल घेता आमची
- मग भीती कसली आहे
- नारायण राणे यांनी सांगू इच्छितो की, मैत्रीला थोडाफार जागा.. हेच राज ठाकरे होते
- तुमची टिकीट वाचवण्यासाठी, तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली
- ते सभा होण्यासाठी किती फोन केले ते मला माहित आहे
- तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी ही सभा आवश्यक होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही