विरोधकांचे कर्जमाफी वर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू - सदाभाऊ खोत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विरोधकांचे कर्जमाफी वर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू - सदाभाऊ खोत

LOKSANDESH NEWS 


                              विरोधकांचे कर्जमाफी वर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू - सदाभाऊ खोत 


- कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं होत

- निर्यात शुल्क वाढल्याने 2020 साली केलं होत

- आंदोलन शांत होत, कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नव्हते

- त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा विडा उचलला होता

- त्यावेळचे एसपी सचिन पाटील होते

- मात्र त्यावेळी वेगवेगळे कलम लावण्याचे आदेश दिले होते

- त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना झापल, की एवढे किरकोळ कलम का लावले

- शेतकरी पोर अधिकारी होतात त्यावेळी कसे मस्तवाल होतात याचे उदाहरण सचिन पाटील

- काही प्रकरणात अडकल्यानंतर हेच सचिन पाटील लाळ घोटत माझ्याकडे आले होते

- आमदार, खासदार यांच्यावर असलेले खटले संपवावे लागतात असे न्यायालयाचे निरिक्षण आहे

- न्यायालयीन प्रक्रियेवर जावं लागेल

- राजकीय हेतूने आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले

- माझ्यावर 263 गुन्हे होते

- हे आगळे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातले

- काही गुन्हे असे की प्रत्येक आंदोलन स्थळी आम्ही आहोत असे ग्राह्य धरून गुन्हे दाखल केले

- विस्थापितांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर येऊ नये असा त्यावेळी प्रयत्न केले

- हे नेते नव्हते हे शेतकऱ्यांचं खळ लुटणारे लोक होते

- न्याय देवतेसमोर आम्ही आमची बाजू मांडली आहे

- देश संविधानावर चालतो

- कायद्यावर आमचा विश्वास

- आज अंतिम की सुनावणी पुढे ढकलली जाते हे बघावे लागेल

On कांदा दर

- देशात आज माती पेक्षा जातीला महत्व आले

- ज्याची जात श्रेष्ठ तो वजनदार अशी नवीन वाट आता तयार झाली

- मातीतल्या माणसांची व्होट बँक तयार होणार नाही तो पर्यंत शेतकऱ्यांचे काही होणार नाह

On अजित पवार मुख्यमंत्री निमंत्रण

- महाविकास आघाडीने अजित पवार यांना निमंत्रण

- त्यावेळी त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री का केले नाही

- फक्त हवेतले बार उडवत राहायचं

- 5 वर्ष चिंता करण्याचे काम नाही अशी परिस्थिती आहे

- फटाक्यांनी सांगावे की आमच्या निवाऱ्याला उभे रहा अशी त्यांची परिस्थिती

On बावनकुळे वक्तव्य

- राज्याला कणखर महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निमित्ताने मिळाला

- अनेक महसूल मंत्री बघितले पण आजच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे सगळ्यात कार्यक्षम मंत्री

- शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न सोहळे थांबले, राजकारण्यांचे सोहळे सुरू झाले

- जिकडे सत्ता तिकडे हे उड्या मारतात

On पाणी 

- जलजीवन मिशन कामांचा दर्जा घसरला आहे

- अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे

- घनकचरा व्यवस्थापन मध्ये कॉन्ट्रॅक्ट ची टोळी

- पाणी देण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट की घसा कोरडा ठेवण्यासाठ

On निधी वाटप

- राज्याच मुख्यमंत्रिपद एका अभ्यासू नेत्याकडे

- जनतेच्या विकासासाठी निधी येतो

- निधी थांबवला हे बोलण्यात काही अर्थ नाही

- प्रत्येकाला निधी देऊन राहिलेला निधी वर्ग केला जातो

- बजेट सादर करतो त्याचा अर्थ तो पैसा हातात नसतो ते नियोजन असते

- शेतकरी सुद्धा नियोजन करतो, पण पाऊस नाही पडला तर काय करणार

- सगळ्या योजनेची जबाबदारी सामुदायिक आहे सगळ्यांची

- असा निधी बिन सांगता वळवता येत नाही

- डब्यात हात घालून पैसे काढता येत नसतो

On कर्ज माफी

- विरोधकांचे कर्जमाफी वर बोलणे म्हणजे मगरीचे आश्रु

- तुम्ही कर्जमाफी करणार होते त्याचे काय झाले

- कर्ज माफी झाली पाहिजे असं माला पण वाटत

- कर्ज माफी करत असताना शेतकऱ्यांवरची बंधन तसेच ठेवणार असाल तर शेतकरी तसेच राहणार

- आयात निर्यातीचे धोरण किमान 5 वर्षासाठी हवे 

- सरकारने कायदे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधक मांजरी सारखे आडवे गेले

- आता त्यांनी गळा काढू नये


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली