- कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं होत
- निर्यात शुल्क वाढल्याने 2020 साली केलं होत
- आंदोलन शांत होत, कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नव्हते
- त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा विडा उचलला होता
- त्यावेळचे एसपी सचिन पाटील होते
- मात्र त्यावेळी वेगवेगळे कलम लावण्याचे आदेश दिले होते
- त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना झापल, की एवढे किरकोळ कलम का लावले
- शेतकरी पोर अधिकारी होतात त्यावेळी कसे मस्तवाल होतात याचे उदाहरण सचिन पाटील
- काही प्रकरणात अडकल्यानंतर हेच सचिन पाटील लाळ घोटत माझ्याकडे आले होते
- आमदार, खासदार यांच्यावर असलेले खटले संपवावे लागतात असे न्यायालयाचे निरिक्षण आहे
- न्यायालयीन प्रक्रियेवर जावं लागेल
- राजकीय हेतूने आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले
- माझ्यावर 263 गुन्हे होते
- हे आगळे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातले
- काही गुन्हे असे की प्रत्येक आंदोलन स्थळी आम्ही आहोत असे ग्राह्य धरून गुन्हे दाखल केले
- विस्थापितांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर येऊ नये असा त्यावेळी प्रयत्न केले
- हे नेते नव्हते हे शेतकऱ्यांचं खळ लुटणारे लोक होते
- न्याय देवतेसमोर आम्ही आमची बाजू मांडली आहे
- देश संविधानावर चालतो
- कायद्यावर आमचा विश्वास
- आज अंतिम की सुनावणी पुढे ढकलली जाते हे बघावे लागेल
On कांदा दर
- देशात आज माती पेक्षा जातीला महत्व आले
- ज्याची जात श्रेष्ठ तो वजनदार अशी नवीन वाट आता तयार झाली
- मातीतल्या माणसांची व्होट बँक तयार होणार नाही तो पर्यंत शेतकऱ्यांचे काही होणार नाह
On अजित पवार मुख्यमंत्री निमंत्रण
- महाविकास आघाडीने अजित पवार यांना निमंत्रण
- त्यावेळी त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री का केले नाही
- फक्त हवेतले बार उडवत राहायचं
- 5 वर्ष चिंता करण्याचे काम नाही अशी परिस्थिती आहे
- फटाक्यांनी सांगावे की आमच्या निवाऱ्याला उभे रहा अशी त्यांची परिस्थिती
On बावनकुळे वक्तव्य
- राज्याला कणखर महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निमित्ताने मिळाला
- अनेक महसूल मंत्री बघितले पण आजच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे सगळ्यात कार्यक्षम मंत्री
- शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न सोहळे थांबले, राजकारण्यांचे सोहळे सुरू झाले
- जिकडे सत्ता तिकडे हे उड्या मारतात
On पाणी
- जलजीवन मिशन कामांचा दर्जा घसरला आहे
- अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे
- घनकचरा व्यवस्थापन मध्ये कॉन्ट्रॅक्ट ची टोळी
- पाणी देण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट की घसा कोरडा ठेवण्यासाठ
On निधी वाटप
- राज्याच मुख्यमंत्रिपद एका अभ्यासू नेत्याकडे
- जनतेच्या विकासासाठी निधी येतो
- निधी थांबवला हे बोलण्यात काही अर्थ नाही
- प्रत्येकाला निधी देऊन राहिलेला निधी वर्ग केला जातो
- बजेट सादर करतो त्याचा अर्थ तो पैसा हातात नसतो ते नियोजन असते
- शेतकरी सुद्धा नियोजन करतो, पण पाऊस नाही पडला तर काय करणार
- सगळ्या योजनेची जबाबदारी सामुदायिक आहे सगळ्यांची
- असा निधी बिन सांगता वळवता येत नाही
- डब्यात हात घालून पैसे काढता येत नसतो
On कर्ज माफी
- विरोधकांचे कर्जमाफी वर बोलणे म्हणजे मगरीचे आश्रु
- तुम्ही कर्जमाफी करणार होते त्याचे काय झाले
- कर्ज माफी झाली पाहिजे असं माला पण वाटत
- कर्ज माफी करत असताना शेतकऱ्यांवरची बंधन तसेच ठेवणार असाल तर शेतकरी तसेच राहणार
- आयात निर्यातीचे धोरण किमान 5 वर्षासाठी हवे
- सरकारने कायदे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधक मांजरी सारखे आडवे गेले
- आता त्यांनी गळा काढू नये
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली