LOKSANDESH NEWS
निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे -आनंद परांजपे
- आज कळव्यातील सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे
- ६ नगरसेवकांचं स्वागत राष्ट्रवादीचा घटक पक्ष म्हणून आम्ही करतो
- शरदचंद्र पवार हे देशाचं मोठं नेतृत्व आहे
- एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत ते म्हटले होते की इंडिया आघाडी सक्रिय नाही अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या
- अनेक शरद पवार गटातील माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश करत आहे
- त्यांच्या पक्षातील नवीन नेतृत्व करणार जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अजित पवार व पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील
ऑन अंजली दमानिया
- अंजली दमानिया यांच्या ट्विट ला फार महत्त्व देण्याची गरज नाही
- अंजली दमानिया या नेहमीच आरोप करत असतात पण आजपर्यंत ते कोर्टामध्ये कधीही सिद्ध करू शकले नाही
- महाराष्ट्राच्या जनतेने अभूतपूर्व यश कौल महायुतीला दिलेले आहे
ऑपरेशन सिंदूर
- ऑपरेशन सिंदूर याच स्वागत 130 करोड भारतीयांनी केलं
ऑन मनसे
- याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेण्यात योग्य नाही या काळामध्ये सरकारच्या मागे खंबीरपणे उभा राहिल पाहिजे
ऑन निवडणुका
- निवडणुका कशा प्रकारे घ्यायच्या आहे याचा कार्यक्रम द्यायचा
- पुढच्या चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेल अशा प्रकारचे निर्देश दिलेत त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग काम करेल
- काही ठिकाणी पाच वर्षे झालेत काही ठिकाणी तीन वर्षे झालेत लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका होणाऱ्या अत्यंत महत्त्वाचा आहे
- या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुकीला सामोरे जाईल
- स्थानिक पातळीवर महापालिका असेल जिल्हा परिषद असेल या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असतात
- आम्ही पूर्ण टाकतील अशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.