1971 पेक्षा आता पाकिस्तान कमजोर आहे
- आपला सैन्य प्रोफेशनल आहे टाईमपास करणार नाही
- भारतामध्ये आपला लष्कर युद्धासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी तयार असतं
- गेल्या 72 तासात पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले
- अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून बंद ठेवल पाहिजे, त्याच्यामुळे सैन्याचा ग्लोबल खाली जाईल असं होऊ नये
- आमच्या सैनिक धडक मारायला समर्थ आहे त्या तयारी ते नक्की असणार
- आम्ही आता आमच्या सैन्याचे सिकरेट मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणे ही माहिती शत्रूला का देतो हे टाळायला पाहिजे. युद्धाच्या वेळेला जनतेने आणि मीडियाने हे पाळावं
- फेक न्युज अफवा प्रपोगांडा या तीन गोष्टी वरती सरकारने बंदी आणावी हे आम्ही काल सगळ्यांनी संरक्षण आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितलं
- सैन्यामध्ये राजकारण आणू नका हे आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि त्या फेक न्युज पसरवला जातात मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर बँन आणले पाहिजे
- पाकिस्तानचा लष्कर हे कधीच प्रोफेशनल आहे, त्यांना युद्धाची ट्रेनिंग नाही लढण्याची क्षमता नाही त्यांना राजकारणात सर्वात जास्त रस असतो ते भ्रष्टाचारी आहेत
- आमच्या सैन्याकडे नीतिमता संयम आणि शौर्य आहे ही चांगली गोष्ट आहे
- चीन सुद्धा भारताच्या विरोधात उभ राहल हे आता दिसत नाही जरी सामग्री पाकिस्तानला पुरवली ती आपण पाडली
- जे सामग्री दिली ती आपण पाडली त्यामुळे चीन भीती वाटत नाही
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले जो पहिला हल्ला झाला त्याच्यामध्ये शंभराच्या वर दहशतवादी मारले केले
- त्यांच्यावरती विश्वास ठेवल पाहिजे कारण आपण हे प्रत्यक्ष पाहिले नाही आणि राजनाथ सिंग सांगत आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे दुसरा कोणी सांगितलं असतं तर आम्ही विश्वास ठेवला नसता
- सुप्रिया सुळे काल माझ्याबरोबर दिल्लीमध्ये होत्या आणि आम्ही या विषयावर चर्चा केली त्यांच्या बोलण्यात मला असं काही जाणवलं नाही
- शरद पवार साहेब ऑन रेकॉर्ड बोलले आहेत ऑफ माहिती आहे
- युद्ध सुरू आहे युद्धकाळात अशा चर्चा फार रंगवू नका हे लहान युद्ध आहे, घरातली महाविकास आघाडीतील त्याच्याविषयी आता आम्ही चर्चा करणार नाही
- युद्धाचा नीचार झाला की आम्ही या युद्धाकडे वळू
- आमच्या पक्षात एक गट होता तुमच्या कुटुंबाला त्रास होतो आम्हाला तुरुंगा जावं लागेल आमच्या प्रॉपर्टी जप्त होतील. हे वय आमचं तुरुंगात जायचं नाही तेव्हा आपण भाजप बरोबर हात मिळवणे असा गट आमच्याकडे होता आणि तो गेला, असे गट ज्यांना सत्तेचा गोळा आला चिटकून जायचं असे वाटत प्रत्येक पक्षात असतात पण ती पोकळी भरून निघते
- पोकळी भरून काढण्याचा काम महाविकास आघाडी करत आहे
- लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काय ताकद आहे हे शरद पवार यांना माहिती आहे
- उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले विरोधी पक्षात राहिले तरी आमचे राजकारण सुरू आहे
- आमचे भूमिका स्पष्ट आहे आम्ही सकारात्मक आहोत आणि सकारात्मक असायला हव. उद्धव ठाकरे असतील आम्ही त्यांचे सहकारी आहोत प्रश्न इतकाच आहे लोक भावना अशी आहे, एकत्र येत असताना आम्ही किंवा तुम्ही ज्याने महाराष्ट्रातल्या शत्रूचे संबंध चुपी हात मिळवणे करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करू नये भूमिका आहे