LOKSANDESH NEWS
पाण्यासाठी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन
उजनी मधील डावा कालवा वितरिका क्रमांक 38 आढीव व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी कॅनलचे पाणी सोडावे या मागणीसाठी समस्त आढीव ग्रामस्थ, विठ्ठलवाडी, विसावा, बाबुळगाव, रोपळे, नारायण चिंचोली, ईश्वर वठार या गावांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
येत्या दोन दिवसात पाणी नाही सोडल्यास नळामध्ये उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली