LOKSANDESH NEWS
काश्मीर येथील मधील आतंकवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले.
या हल्ल्यानंतर देशासह राज्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, यावेळी नरेंद्र मोदी यांचे सामाजिक कार्यकर्ते बाबा जोशी यांनी आभार देखील मानले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली