मच्छीमारांना मिळणाऱ्या अनुदानावर सोसायट्या मारतात ताव, राजाराम जोशी यांची आरोप
राज्य सरकारने 2 जून पासून मच्छीमारीवर बंदी घातली. त्यामुळे मच्छीमारांना इतर उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे.
यावेळी त्यांना काही अनुदान दिले जाते. मात्र, ते थेट मिळत नसल्याने सोसायट्या अनुदान मध्येच गिळंकृत करतात. त्यामुळे अनेक मच्छीमार चोरीने मच्छीमारी करतात, कारण त्यांना दुसरे साधन नाही. त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर दखल घेत, अनुदान थेट असे मिळेल याबाबत ठोस उपाययोजना करावी.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.