पहेलगाम सारखी घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत - खासदार रवींद्र चव्हाण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पहेलगाम सारखी घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत - खासदार रवींद्र चव्हाण

LOKSANDESH NEWS 




पहेलगाम सारखी घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत - खासदार रवींद्र चव्हाण


 ON काश्मीर हल्ला

- काश्मीरमध्ये जी घटना घडली आहे, ती अतिशय भयानक आहे.

- असे हल्ले होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने केंद्र सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे.

ON दिशा समिती बैठक

- आज नांदेड जिल्ह्यातील दिशा समितीची बैठक कलेक्टर ऑफिस येथे पार पडली, नांदेड जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न या बैठकीत चर्चेला गेले.

- पिक विमा, कृषी विभाग,  रेल्वे विभाग, सिंचन विहिरीचे प्रश्न यावर चर्चा झाली आहे.

- या बैठकीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे विकासाला नवी दिशा मिळेल.

- नांदेड जिल्ह्यातील जी मिरची आहे धर्माबाद ची ते मुंबई - दिल्ली पर्यंत गेली पाहिजे.

- नांदेड येथे मिरची संशोधन केंद्र व्हावे, अर्धापूर मुदखेड साठी प्रक्रिया उद्योग व्हावा.

- सोयाबीन वर आधारित प्रक्रिया उद्योग नांदेड जिल्ह्यात हवेत अशी मागणी केली आहे.


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली