पहेलगाम सारखी घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत - खासदार रवींद्र चव्हाण
ON काश्मीर हल्ला
- काश्मीरमध्ये जी घटना घडली आहे, ती अतिशय भयानक आहे.
- असे हल्ले होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने केंद्र सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे.
ON दिशा समिती बैठक
- आज नांदेड जिल्ह्यातील दिशा समितीची बैठक कलेक्टर ऑफिस येथे पार पडली, नांदेड जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न या बैठकीत चर्चेला गेले.
- पिक विमा, कृषी विभाग, रेल्वे विभाग, सिंचन विहिरीचे प्रश्न यावर चर्चा झाली आहे.
- या बैठकीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे विकासाला नवी दिशा मिळेल.
- नांदेड जिल्ह्यातील जी मिरची आहे धर्माबाद ची ते मुंबई - दिल्ली पर्यंत गेली पाहिजे.
- नांदेड येथे मिरची संशोधन केंद्र व्हावे, अर्धापूर मुदखेड साठी प्रक्रिया उद्योग व्हावा.
- सोयाबीन वर आधारित प्रक्रिया उद्योग नांदेड जिल्ह्यात हवेत अशी मागणी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली