माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

LOKSANDESH  NEWS 



                                       
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद


- मुंबईत आणि महाराष्ट्रात महत्वाचा विषय आहे तो पाण्याचा

- मुंबईत अनेक इमारती चाळी मध्ये पाणी पोहोचण्याचे काम टँकर मार्फत केले जात आहे

- मी आयुक्तांना पाणी प्रश्नावर बोलायला सांगितले होते

- त्यांच्या मागण्या फार नाहीत

- सरकारकडून फक्त प्रस्ताव मांडला जातो, तो राज्य सरकारकडून केंद्राकडे जातो की नाही? ते पाहावं लागेल

- मुंबईत सहा महिन्यांपासून पाणी प्रश्न आहे

- अनेक ठिकाणी दूषित पाणी येते

- दुसरा विषय एसटीचा

- अनेक कोटींचे पैसे यांनी जमा केले

- काही महिन्यांपूर्वी BMC कर्मचाऱ्यांचा पगार आला नाही

- एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार आला

- पुढील काही दिवसांत पगार द्यायला पैसे नसतील

- जेव्हा माविआचे सरकार असताना जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणत होते ते आज कुठे दिसत नाही

- सरकारला आम्ही इशारा देतो की आम्ही या प्रश्नावर रस्त्यावर येतो

- अधिकारी लाँग वीकेंड म्हणून अनेक अधिकारी सुट्ट्यांवर गेले आहे

- आम्ही प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याला विचारू

- साठ हजार झाडे कापली जाणार आहेत

- महाराष्ट्राचे वाळवंट करणार असे सरकारने जाहीर करावे

- म्हणजे आम्ही विचारणार नाही

- पीक विमा कंपन्या नेमका कुणाचा फायदा करतात हे देखील पहावं लागेल

- अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही

ON तहव्वूर राणा

- काल आणलं आहे

- आमचं स्पष्ट मत आहे की, त्याला भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली