पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ - खासदार सुनील तटकरे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ - खासदार सुनील तटकरे

LOKSANDESH  NEWS 




 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ - खासदार सुनील तटकरे

ON अजित पवार 

- विधानसभा निवडणुकीत अजित दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला गेला, आणि महायुतीचे सरकार आलं आहे

- संघटना मजबूत व्हावी, म्हणून ही कार्यशाळा घेण्यात आली आहे 

- ५० टक्के महिलांना जागा आरक्षित आहेत, आणि त्यापेक्षा जास्त जागा आम्ही देऊ

ON पालकमंत्री

- निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घ्यायचा आहे

- सरकार आणि सरकारचे निर्णय ते घेतील

योग्य तो निर्णय ते तिघे नक्की घेतील

ON नितेश राणे वक्तव्य

- हल्ल्याचा निषेध सगळ्यांनी केला आहे 

- असे वक्तव्य करणे चुकीचे आहे

ON महापालिका निवडणुका

- संविधानाच्या माध्यमातून त्याचा प्रयत्न आहे

- पुढील १, २ महिन्यात निर्णय नक्की होईल

- निवडणुका न होणे म्हणजे निकोपानाच्या लोकशाहीला हे योग्य नाही

ON भाजप इन्कमिंग

- महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यावर तिन्ही पक्ष काम करत आहेत

- आमच्या पक्षात सुद्धा अनेकांचा प्रवेश होतो आहे, दादांच्या नेतृत्वाला शह कोणी देण्याचा प्रयत्न करत नाही


ON अजित पवार विधान

- दादा स्पष्ट बोलतात, इतरांना संधी द्यायची आहे, याचा कोर ग्रुप मध्ये ठरलेलं आहे

ON पवार कुटुंबीय एकत्रित येणे

- आमची पुढची वाटचाल मोदींच्या नेतृत्वात चाललो आहे

- कुटुंब म्हणून मी भाष्य करणार नाही

- मी राजकीय भूमिका मांडू शकतो, कौटुंबिक नातं कौटुंबिक असते 

- मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ ही आमची राजकीय भूमिका आहे

ON जयंत पाटील राष्ट्रवादी मध्ये प्रवेश चर्चा

- जयंत पाटील येणार कोणी सांगितलं? ९० पासून ते प्रबळपणे काम करतात

- त्यांच्या मनातील फारसे कोणाला कधी कळले नाही

- विधिमंडळात आमची सहज भेट झाली होती, दीर्घकाळ आमचा राजकीय प्रवास सोबत झाल्यामुळे मैत्री आहे. एकदा दोनदा चर्चा झाली, पण ती चर्चा वेगळी कुठली नाही झाली

- पोटातले पाणी हलू न देणे, ही जयंत पाटील यांची खासियत आहे

- त्यांच्या चेहऱ्यावर काही वाचता येणार नाही, हे मात्र नक्की आहे

- शेवटी ते एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात

ON राज्यात पाणी टंचाई

- तीव्र उन्हामुळे पाण्याचा साठा कमी झाला, ही वस्तुस्थिती आहे

- दुष्काळी भागातील काही नदया जोडल्या गेल्या तर चित्र नक्की बदलेल

- राज्य सरकारचा हा प्रथम क्रमांकाचा प्रश्न आहे



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली