बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? पहेलगाम चा हल्ला कोणा व्यक्तीवर नाही देशावरचा हल्ला आहे - एकनाथ शिंदे
- पहलगाव मध्ये झालेला हा भ्याड हल्ला त्यावेळी सर्व पर्यटक हे भयभीत झाले होते
- ते महाराष्ट् मधील जे लोक होते ते फोन करत होते त्यामुळे मी तिथे गेलो होतो
- भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं त्यांच्याशी बोलून ते दूर करण्याची गरज होती म्हणून मी स्वतः तिकडे गेलो
- चार विशेष विमानांची व्यवस्था त्यांना आणण्यासाठी केली होती. त्या सगळ्या ग्रुपला महाराष्ट्र मध्ये आणण्याचं काम आम्ही केलं
- त्यामुळे त्यांना आधार वाटला अशा लोकांना मॉरल सपोर्ट देणं ही आमची जबाबदारी आहे
- बाळासाहेबांची शिकवण आहे आनंद दिघे यांची शिकवण आहे आपत्ती व आपदा संकट जेव्हा जेव्हा येते मग केरळ असेल, इरशाळवाडी असू देत कोल्हापुरातला पूर, अगदी उत्तराखंड त्या ठिकाणी मी गेलो
ऑन सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाची गैरहजेरी
- हेच ते राष्ट्रप्रेम आहे हेच काय ते महाराष्ट्र प्रेम आहे?
बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? पहेलगाम चा हल्ला कोणा व्यक्तीवर नाही देशावरचा हल्ला आहे
- पाकिस्तानला चोक आणि जशास तसे उत्तर देण्याचे व खून का बदला खून से देण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे
- विचारांच्या पलीकडे जाऊन पाकिस्तानला धडा शिकवला जाईल
- पाकिस्तानचे नामोनिशान मिटवण्याचे काम देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतील
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली