LOKSANDESH NEWS
पावसामुळे APMC मार्केट मधल्या फळ व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
नवी मुंबई मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका हा एपीएमसी मार्केट मधील व्यापाऱ्यांना बसला आहे.
एपीएमसी मार्केट मधील फळ मार्केट मधील बरीच फळे या पावसामुळे खराब झाली आहेत.
त्यामुळे ती खराब झालेली फळे फेकून दिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान या पावसात झाले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.