दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे त्याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही - भाई जगताप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे त्याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही - भाई जगताप

 


दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे त्याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही - भाई जगताप



On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

- या निवडूणूका सरकारने स्वतः लावलेल्या नाहीत, सुप्रिम कोर्टाने यांना झापल्यानं निवडणूका घ्याव्या लागत आहेत

- येत्या चार महीन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागतील

- या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या असतात, त्यामुळे ह्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे

- मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तर एकत्र लढू

On दोन्ही ठाकरे बंधू

- याबाबत फक्त राज ठाकरेच सांगू शकतात की ते काय करणार आहेत

On दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस

- या सर्व वादळांमध्ये माझा काँग्रेस पक्ष फुटलेला नाही

- दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे 

- राजकीय घडामोडीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही

- एकत्र लढण्यानं एकमेकांना फायदाच होईल

On शास्त्रबंदी

- ज्यांनी आमच्या नागरीकांना वेचून वेचून मारलं, तर मग ही शस्र संधी कशाला

- इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या, तेव्हा जे युद्ध झालं होतं, तेव्हा पाकिस्तानने शरणागती पत्करली होती,

- आता ट्रम्प यांनी आदेश दिले,  मग आपल्या पंतप्रधानांची 56 छाती कुठाय, लाल डोळे कुठे आहेत

- जर देशाचा स्वाभिमान गहाण ठेवून असं होत असेल, तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली