भारत पाक युद्धाच्या पार्श्वमूमीवर आज महत्वपुर्ण बैठक पार पडली- एकनाथ शिंदे
- मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सुरक्षा विभाग आणि संबंधित विभाग अधिकाऱ्यां बरोबर चर्चा झाली, पोलिस कमिशनर त्याच बरोबर सायबर सुरक्षा
- गर्व्हरमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या सूचना पाळल्या पाहिजेत त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे
- पहलगाम हल्ला, भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची बैठक होती
- राज्यातील मोठ्या महत्त्वाच्या इनस्टॅालेशन सुरक्षित करणे, द्रोनवर लक्ष ठेवणे, मेडिकल सेवा परिपुर्ण ठेवणे, ज्या उपाय योजना केल्या पाहिजे त्यावर चर्चा झाली
- दोन ते तीन दिवसात एयर फोर्स, नेव्ही, आर्मी यांच्या सोबत देखील चर्चा होईल
- सोशल मिडियाच्या माध्यमांतून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली