भारताच्या कारवाईमुळे आतंकवाद कमी होण्यास नक्कीच मदत होईल - जयंत भावे
22 एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचे सासरे जयंत भावे यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली.
भावे यांनी सांगितले की,भारताने जी कारवाई केली हे अतिशय योग्य आहे त्याच्या या कारवाईची आम्ही वाट पाहत होतो ज्या तीन लोकांना प्राण गमावा लागला त्यांना आज खरी श्रद्धांजली मिळाली या कारवाईमुळे आतंकवाद कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली