माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग वाचवता येईल का हे बघावं लागेल - शरद पवार
- केंद्र सरकारने विमानतळाच्या बाबतीत पुरंदरची निवड केलेली दिसते
- ज्या गावात विमानतळ हो इच्छित आहे त्या ठिकाणी माझ्याकडे सत्ता असताना मी एक स्कीम राबवली आणि त्यातून तो भाग बागायत झाला
- त्यामुळे स्थानिक लोकांचा विरोध आहे
- याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल
- माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग वाचवता येईल का हे बघावं लागेल
ऑन संजय राऊत
- हा पक्षावर निर्णय नसतो
- जेव्हा नरसिंह राव यांचे सरकार होते त्यावेळी महाराष्ट्रचे शिष्टमंडळ नेमले होते ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ नेमले होत
- अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मी देखील सदस्य होतो
- आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते
- आज सरकारने शिष्टमंडळ केली त्यांना देश वाटून दिले
- भारताची भूमिका काय आहे ती सांगण्यासाठी आहे ही शिष्टमंडळ आहे
- त्यांचे मत काय मी सांगू शकत नाही
- त्यांच्या पक्षाचे एक सदस्य आहेत असं दिसतं
- इथे स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे