LOKSANDESH NEWS
वर्धा जिल्हातील अल्लीपूर येथील पाणी भीषण समस्या
वर्धा जिल्हातील अल्लीपूर येथे गेल्या काही दिवसापासून पाण्याची समस्या गावात निर्माण झाली आहे. गावात जीवन प्राधिकरण योजने करिता साडेसात कोटी प्रशासन द्वारा खर्च केला परंतू जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी पूर्ण गावाला भेटू शकत नाही.
फक्त अर्ध्या गावालाच पाणी सोडले जातेय ग्रामपंचायती द्वारा दोन ते तीन दिवसानंतर नळ सोडले जातात यामुळे नागरिक पाणी समस्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय डीवटे यांनी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली