LOKSANDESH NEWS
रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मिऱ्या नागपूर महामार्गाला
- रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मिऱ्या नागपूर महामार्गाला
- महामार्गावरील उद्यमनगर ते पटवणे यादरम्यान बीबतिचा पर्या याठिकाणी रस्त्याचा भाग खचला
- सुदैवाने कोणतीही दुर्घटना नाही
- रस्त्यावरुन सुरु असलेली वाहतूक करण्यात आली बंद
- गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे रत्नागिरीत मुसळधार पाऊस
- महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सध्या काम सुरु आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली