LOKSANDESH NEWS
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडली असती तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता, ठाकरे गटावर टीका - उदय सामंत
on संजय राऊत सामना अग्रलेख
- स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामन्यात हे आलं असतं तर त्याचा कुणीतरी विचार केला असता
- जगाच्या व देशाच्या पाठीवर राहुल गांधी वाटेल त्या पद्धतीने सावरकर यांच्यावर टीका करतात
- सावरकर यांही माफीनामा लिहून दिला ते इंग्रजा समोर सरेंडर झाले ही भूमिका राहुल गांधी यांही मांडली आहे त्याचं उत्तर सामनातून देणं अपेक्षित आहे
- स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या हिनदर्जा न बोलणाऱ्या लोकांबरोबर ही मंडळी जाऊन बसली त्यांना स्वतंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.