भारत- पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर उरण समुद्र किनारपट्टीवर प्रशासकिय यंत्रणा अलर्ट मोडवर
भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व यंत्रणा अलर्ट झालेत. नवी मुंबईतील उरण हे शहर संवेदनशील असल्याने नवी मुंबईतील किनारपट्टीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली पहायला मिळतेय. वाशी येथील सागर विहार येथे खाडी किनारी देखील पोलीसांचा जागता पहारा पाहायला मिळतोय.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली