दोन्ही देशातील नागरिकांच्या भावना आहे युद्ध नको - अमर काळे
- पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने चोख उत्तर दिलेल आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला झळ पोहचली नाही.
- दोन्ही देशातील नागरिकांचे पाहिलं तर युद्ध नको आहे. युद्धाच्या नंतरचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागणार आर्थिक व्यवस्था आणि या सगळ्यांवर मोठा परिणाम होतो त्यामुळे त्याचाही विचार करायला पाहिजे जेवढ आवश्यक होतं तेवढं चोख उत्तर पाकिस्तानला दिलेल आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.