शिवराज दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे - सुरेश धस
- बोगस खत लिंकिंग असे प्रश्न मांडले
- रॅक पॉईंट अष्टीला मागितला आहे
- कृषी सहाय्यकांनी यावेळी संप करायला नव्हता पाहिजे
- माती परीक्षण मार्गदर्शन होणे आवश्यक होते
- कायदा व सुव्यवस्थेबाबत मुंबईत बैठक होईल
- ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, दादांनी भेटावे की नाही हा त्यांचा प्रश्न
- शिवराज दिवटे याचा यात काही संबंध नाही
- गुन्हेगारांनी कोणतीही माहिती न घेता शिवराज दिवटे याच्यावर केलेला तो हल्ला आहे
- यात सात आरोपी अटक म्हणून आम्ही समाधानी आहोत
- पोलिसांना विनंती उर्वरित आरोपींना अटक करावे
- दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे
- ही घटना साधीसुधी नाही
- मात्र यात कठोरात कठोर कारवाई करावी
- आरोपी सराईत गुन्हेगार आहेत
- मोठी गॅंग आत मध्ये गेली आहे
- सरकारी पक्षाच्या वकिलांनी आरोपींनी दाखल केलेल्या डिस्चार्ज एप्लीकेशन वर आक्षेप घेतला आहे
- यातील आरोपी येथे ठेवून आहेत
- जेल प्रशासनातील काही लोक आरोपींचे बिल होऊन देखील तिथे ठेवले आहे
- मुख्यमंत्र्यांसोबत बैठक उद्या वेळ मागितली आहे
- उद्या नाही मिळाली तर परवा बैठक करणार
- कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करणार
- देशमुख यांची हत्या होऊन देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित नाही
- काही निर्णय घ्यावे अशी मागणी
- जे पत्र दिले आहे त्यात पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल
- काही पोलीस पक्षाच्या नेत्यांसाठी राबतात
- त्यांना बाहेर काढणं गरजेचे आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली