अवकाळी पावसाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही फटका
अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही बसला आहे. पंढरपूरच्या बाजारात एक किलो वांगी चक्क 180 ते 200 रुपयाला विकली जात आहे.
आवक कमी झाल्याने दरात 120 ते 150 रुपयांचा फरक जाणवत असल्याने सर्वसामान्यांनी वांगी खायची का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.